येथील कुंडलेश्वर मंदिरात राजेश्वरराव इनामदार प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ स्वा.सै. श्यामराव गुरुजी जहागीरदार, गोपलासिंह चौव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे धर्माबाद रेल्वस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच त्याचबरोबर अन्य काही गोष्टींचा त्रास होत आहे. ...
महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत. ...
मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली. ...
शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात घेण्यात आलेल्या मेंदूविकार शिबिराचा शनिवारी समारोप करण्यात आला़ तीन दिवसांच्या या शिबिरात जुन्या व नव्या अशा तब्बल ८५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ ...
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र नवरात्र महोत्सवासाठी सज्ज होत आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल अमलीवन म्हणून प्रसिद्ध होते. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. ...
जिल्ह्यामध्ये कॅशलेस व्यवहारावर बँकांनी प्रचार प्रसार करुन जिल्ह्यात रोखरहित व्यवहारांचे प्रमाण वाढवावे, असे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी आयोजित बँक अधिकाºयांच्या जिल्हास्तरीय बैठकीत दिले. ...