आॅटीझम या आजारामुळे स्वत:च्या विश्वात वावरणारी, भावनांचा अभाव असणारी मुलं घरात सांभळणं कठीणच़ परंतु, इतर मुलांसारखाच हा पोटचा गोळा असल्याने त्यांच्या आयुष्याचीच चिंता केवळ आई अन् वडिलांनाच असते़ नांदेड शहरात असणाºया अशा स्वमग्न मुलांना आयुष्य जगण्याच ...
पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, आरोग्य, लसीकरण आदींतून सशक्त, निकोप पिढी निर्माण करण्यासाठीचा पाया भक्कमपणे अंगणवाडीत घातला जातो़ अशा अंगणवाडीची मोठी परवड चालू आहे़ ...
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना व बाह्यक्षेत्र (टीएसपी-ओटीएसपी) अंतर्गत ४३ कोटी ७९ लाख ५९ हजार रुपये वितरीत करण्यात आला होता. या निधीमधील केवळ ५९ टक्केच निधी आॅक्टोबरअखेर खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
यावर्षी मांजरा नदीच्या वाळू घाटात दुपटीने वाढ करण्यात आली असून रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी एका घाटावरचे दोन-दोन घाट करून ई-लिलाव पद्धतीने ठेका देण्यासाठी प्रक्रियेस प्रारंभ झाला़ दरम्यान, शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी शेतकºयांच ...
तालुक्यातील शेतकºयांकडे २ कोटी ७० लाख रूपये वीजबिल थकित असून ते न भरल्यामुळे ५ हजार ५०० वीजजोडण्या तोडल्या आहेत. परिणामी उभे पीक जाळून नष्ट करण्याचा गोरखधंदा मांडल्याने दुष्काळात तेराव्या महिन्याचा प्रत्यय बळीराजास येत आहे़ ...
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्ट ...
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले. ...
तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे. ...
कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. ...