शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती (एस़टी़) प्रवर्गातील तीन हजार कर्मचारी व अधिकार्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या मूळ संचिकांचा शोध बिलोलीच्या अभिलेख कक्षात सुरू आहे़ दरम्यान, या शोध मोहिमेसाठी १५ महसूल कर्मचारी १९८० पूर्वीच्या दस्तऐवजांचा श ...
तालुक्यातील एकमेव असलेल्या केदारगुडा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या गाद्या गेली पाच वर्षांपासून बदलल्याच नाहीत़ शालेय साहित्यही भंगार झाल्याचे पाहून आश्वासन विधिमंडळ समितीने संताप व्यक्त केला़ ...
विष्णूपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता अधिक सुसज्ज होणार आहे. व्हेंटीलेटरसह इतर अत्यावश्यक यंत्राच्या खरेदीसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...
दाभड ग्रामपंचायतमध्ये २०११ ते २०१६ दरम्यान बंद खात्यातून वेळोवेळी मोठ्या रकमा उचलून सुमारे ३० लाख ६४ हजार ८२९ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशान्वये अर्धापूर पोलिसांनी तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...
येत्या बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़ या यादीनुसार जिल्ह्यात ३४ हजार ९१३ नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ३७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यातील १ हजार ७८२ जण अपात्र ठरविण्यात आले आहेत़ यातील बह ...
तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात बँक शाखेचे जाळे नसल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले खाते उ ...
चार महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी अद्याप दोन आरोपी फरारच आहेत़ दरम्यान, पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शं ...
महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक ...
मागील तीन वर्षांपासून रखडलेला तयबाजारी लिलाव अखेर पूर्ण झाला असून ४ ठेकेदारांच्या स्पर्धेत महापालिकेला ७२ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या पहिल्या सभेत या लिलाव प्रक्रियेला मान्यता मिळाली. स्थायीच्या सभेमध्ये ...
कोरेगाव-भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहीत आहे़ या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठीशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले़ हल्लाबोल ...