केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी ...
हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलीस लाठीहल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगेश जाधव याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यां ...
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपेना झाले आहे. आता शेतक-यांनी पोर्टलवरील आॅनलाईन भरलेली माहिती आणि मध्यवर्ती सहकारी बँकांनी भरलेली माहिती यांचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेक शेतक-यांना या योज ...
शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी जनतेला केले आहे. ...
राजकारणात जे काही करायचे ते खुर्चीसाठीच असत असं बोलल्या जात असल तरी अजितदादा पवार यांचा सारखा बडा नेता जेंव्हा चक्क सिंहासन नाकारतो तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. ...
पाण्याच्या शोधात आलेले अस्वल विहिरीत पडल्याची घटना २० जानेवारी रोजी सिंदगी येथे घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. तब्बल पाच तासांनंतर अस्वलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली. ...
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपये पळविल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली़ या प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्यात स्विफ्ट गाडी वापरली होती़ शुक्रवारी सायंकाळी ही गाडी रस्त्यावरुन भरध ...
राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसव ...
हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोहा आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले. ...
श्री देवेंद्र फडणवीस हे देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला रेटून खोटे बोलतात. ...