शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी होणार्या फ्रेशर्स पार्टीची तयारी करण्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून रॅगिंग केली. ...
किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़ ...
पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन ... ...
महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळ ...
मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक त ...
दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला. ...
वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़ ...
तीन राज्यांत परिचित असलेल्या तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीपात्रातील लालस्फटिक आकाराच्या वाळू लिलावसंबंधी शासकीय व खाजगी वाळू पट्ट्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे़ मात्र शासकीय व खाजगी वाळू पट्ट्यांची मुदत दरवर्षीच सप्टेंबर महिनाअखेर असल्याने भेदभाव निर्म ...
नवीन रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाकडून मिळालेले तब्बल ४० कोटी रुपये कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ५६० किमीच्या रस्त्यासाठी काढलेल्या १०० कोटी रुपयांच्या निविदांची कामेही सप्ट ...
शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत के ...