नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बोधडीत २०११ च्या जनगणनेनुसार ५५१ घरकुलांना मंजुरी मिळाली, यातील १२८ पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले. अपात्र लाभार्थी पात्र आणि पात्र लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले. ...
शंकरराव चव्हाण सभागृहात यतीन माझिरे लिखित, दिग्दर्शित ‘आकार’या नाट्यप्रयोगाने सध्याच्या शिक्षण पद्धतीतील दोषावर थेट बोट ठेवून, उपस्थितांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. आईवडिलांच्या अपेक्षेच्या डोंगराखाली दबलेल्या चिमुकल्यांच्या भावविश्वात डोकावणारे ह ...
नगरीची सांस्कृतिक ओळख असणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाला रविवार, २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या महोत्सवात दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार असून, महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य व ...
राज्य शासनाच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करीत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाचा निषेध नोंदविला. कंत्राटी क ...
कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ ...
महापालिकेत सुरू असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे कायम असताना महापौर शीलाताई भवरे यांनी या पदासाठी अपक्ष नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले यांनीही दावा केल्याची माहिती दिली आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणात आता विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्य ...
महाभारत कोणामुळे झाले असे सहज विचारले तर उत्तर मिळते द्रोपदीमुळे. पण हे सत्य आहे का? यात झालेल्या विनाशाचे उत्तरदायित्व कोणाचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘उत्तरदायित्व’ या नाट्यप्रयोगातून कलावंतांनी केला आहे़ ...
गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे १ मार्च रोजी होळीचा सण पारंपारिकरित्या अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या होळीसाठी राज्यासह देशाच्या कानाकोप-यातील भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या निवासासह इतर सुविधांचाही आढावा घेण्यात आला असू ...
किरकोळ कारणांमुळे नवरा-बायकोतील तणाव वाढत जाऊन याचा शेवट घटस्फोटात होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, अशा नवविवाहित जोडप्यांना वेळीच समुपदेशन मिळाले तर ऐकमेकांतील गैरसमज दूर होवून ही कुटुंबे सुखाचा संसार करू शकतात. याचाच प्रत्यय पोलीस अधीक्ष ...