५७ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यभारती, इंदोरच्या वतीने शुक्रवारी मनोज महाजन लिखित श्रीराम जोग दिग्दर्शित ‘सत्यदास’ हे नाटक सादर झाले. दिवसरात्र यांच्या मिलनातून वेळ जन्माला येते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा त्याचा उपयोग घ्यावा ...
जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिं ...
पर्जन्यमान कमी व जलसाठा नसल्याने जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा दोन टप्प्याचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा ८ कोटी ८० लाख ७८ हजार संभाव्य खर्चाचा व ७२७ उपाययोजनेचा प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला होता़ परंतु प्रस्ताविकात ४ कोटी ४ ला ...
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ ...
मोकळ्या भूखंडाची मालमत्ता कर न भरणा-या मालमत्ताधारकांना नोटीसा देवून देखील कर न भरल्यामुळे महापालिकेच्यावतीने भूखंड जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच दिवस ही मोहीम राबविल्यानंतर काहीसा खंड पडला होता. मात्र गुरुवारी महापालिकेच्या पथकाने आणखी ४६ ...
अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कार्यवाहीत वाढ झाली असून यापुढे नवीन सुधारित अधिसूचनेनुसारच दंड आकारला जाईल, अशी माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली ...
मागील अनेक वर्षांपासून थकित असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकांकडे ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अर्ज दाखल केलेल्या २३ हजार २०० पैकी तब्बल ११ हजार ९८५ शेतक-यांचे अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आले. यादीतील नावे पाहण्यासाठी शेतक-यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती. ...
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत शहराच्या हरित क्षेत्र विकासासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या योजनेअंतर्गत कामांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ यासह विषयपत्रिकेवरील ...
द्वेष चुकीचा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी दोघातील विसंवादाची पोकळी भरून निघाली पाहिजे. दुभंगलेल्या कुटुंबातील बाप आणि मुलगी एका वळणावर समोरासमोर येतात. आणि गैरसमज दूर होऊन मुलगी आणि वडिलांच्या नात्यातील पोकळी भरुन निघते. नाते पुन्हा फुलू शकते ...