पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत् ...
जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आ ...
लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...
शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्या ...
कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ व ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण ...
शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जल ...
गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी ...
सध्या तरूणवर्गात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु, या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठाने ज्या पीएच.डी. संशोधन प्रबंधास मान्यता दिलेली आहे. अशा सर्व प्रबंधाचे डिजीटायझेशन करण्यात येणार असून हे सर्व प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या ...