किरकोळ कारणांमुळे नवरा-बायकोतील तणाव वाढत जाऊन याचा शेवट घटस्फोटात होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, अशा नवविवाहित जोडप्यांना वेळीच समुपदेशन मिळाले तर ऐकमेकांतील गैरसमज दूर होवून ही कुटुंबे सुखाचा संसार करू शकतात. याचाच प्रत्यय पोलीस अधीक्ष ...
महावितरणच्या शुन्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीजग्राहकांकडे सप्टेंबर 2017 अखेर पासुन असलेल्या 49 कोटी 51 लाख रुपयांच्या थकबाकी वसुली पोटी नांदेड परिमंडळातील 24 हजार 312 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडी ...
मुखेड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत कॉग्रेसला जनतेने संधी दिली आहे. मात्र, जनमताचा अवमान करीत भाजपाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासकामात अडथळा निर्माण करीत आहेत असा आरोप करत नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उप ...
मुगाव (ता. नायगाव) येथील माध्यमिक विद्यालयावरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेचे विद्युत दाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रार्थनेला उभ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ...
अबोल असलेल्या समलिंगी संबंधाविषयी भाष्य करणाºया कॅप्टन... कॅप्टन या एका वेगळ्या विषयाच्या नाटकाने नाट्यस्पर्धेत रंगत भरली होती़ स्वत:च्या आयुष्याचे स्वत: कॅप्टन बना, या अथांग समुद्र्रात आपल्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनून आपणास निर्णय घेता आला पाहि ...
उन्हाळ्याची चाहूल लागली असून किनवट तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील मौजे धानोरा येथील पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ त्यात उपविभागीय अधिका-यांनी टँकर सुरु करण्याला मंजुरी देवूनही टँकर ...
अर्धापूर तालुक्यातून जाणा-या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जमीनधारकांना सरसकट मावेजा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शेतक-यांना सरसकट मावेजा मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न क ...
नांदेड ते लातूर महामार्गावरील जीवघेणे खड्डे चुकविताना कंटेनरने स्कुटीला जबर धडक दिल्याने ४० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर तिचा स्कुटीचालक २० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना मरण पावला. ही घटना १९ फेबु्रवारी रोजी सकाळी वसरणी परिस ...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित क ...
नांदेड : ढोल-ताशांचा गजर आणि डफावर थाप देत शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडात शिवगर्जना दुमदुमली़ रयतेच्या राजाचा जयघोष करीत दुपारपासून सुरु झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या़ जिकडे-तिकडे खांद्यावर भगवा ध्वज घेवून सळसळत्या रक्ताची तरुणाई शि ...