राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकिक मिळालेला उपक्रम लवकरच कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिका-यांकडे देत या घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश ...
येथील दत्त मंदिर टेकडीवर असलेल्या इको टूरिझम वनक्षेत्रातील तीन एकर परिसरात आग लागून झाडे-झुडुपे खाक झाली़ सदर आग लागण्याची घटना चार दिवसांपूर्वी झाल्याची माहिती येथून मिळाली़ दरम्यान, अज्ञात इसमाकडून हे कृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे़ सध्या येथे ...
साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ड ...
एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासा ...
महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशासनाने सुचविलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटींची वाढ सुचविली आहे. ...
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या २०१८-१९ वित्तीय वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय सभेत ९६ कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली़ गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ़तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़ ...
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्य ...
मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाज ...
१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करा ...