कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ ...
जिल्ह्यात रात्रंदिन होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन ...
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारु विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा तब्बल ४२६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ९७ कोटी रुपयांनी अधिक आहे़ ...
अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील कार्यरत ५३ कर्मचा-यांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ संवर्ग- ३ मध्ये आलेल्या या सर्व कर्मचा-यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक श ...
महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले ...
अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. ...