शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयु ...
जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ ...
लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक ...
गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे. ...
राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ ...
जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़. ...
सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कव ...
जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेड ...
शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ ...
केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे बांधकामाचे गणित कोलमडणार असून अनेकांचे घराचे स्वप्न महागणार आहे. ...