दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांन ...
मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे के ...
कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकार ...
गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़सुमारे साडेचार दशकांपूर्व ...
जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक त्रास डायलेसिस करणा-या रूग्णांना होत आहे़ खाजगी रुग्णालयात हजारो रुपये मोजून त्यांना तपासणी करावी लागत आहे़ ...
मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्याला आगामी २४ तासात वादळी-वारे, पाऊस, वीजा कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्य ...
वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी ...