गोकुंदा येथील शिवनगरी येथील सेवा सदनमध्ये राहणाऱ्या व शांतिनिकेतन इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड (३८) यांचा त्यांचे राहत्या घरातच तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून केल्याची घटना २३ आॅगस्ट रोजी दुपारी १२.२० च्या दरम्यान घडली़ रक्ताच ...
४० शेळ्यांना रानात चारा खावू घालून घराकडे परतत असताना जोरदार पावसाने वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचिवण्याची अफलातून कामगिरी शिवराज भंडारवार याने २० आॅगस्ट रोजी सायंकाळी केली. या कामगिरीबद्दल शिवराजचा जिल्हा परिषद शाळेत सत्कारही करण्यात आला. ...
इयत्ता अकरावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांत घेतला आहे. मात्र महाविद्यालयात न जाता ते खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व ...
नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिका ...