आपल्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरणा-या अंगणवाडी कर्मचा-यांनी गुरुवारी पुन्हा जिल्हा परिषदेत आंदोलन केले. १२५ पेक्षा कमी मुले असतील तर ती अंगणवाडी बंद करुन शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ठ करण्याचे काढलेले आदेश रद्द करावेत, याबरोबरच अंगणवाड्य ...
गोकुंदा येथील शिवनगरी येथील सेवा सदनमध्ये राहणाऱ्या व शांतिनिकेतन इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड (३८) यांचा त्यांचे राहत्या घरातच तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून केल्याची घटना २३ आॅगस्ट रोजी दुपारी १२.२० च्या दरम्यान घडली़ रक्ताच ...
४० शेळ्यांना रानात चारा खावू घालून घराकडे परतत असताना जोरदार पावसाने वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचिवण्याची अफलातून कामगिरी शिवराज भंडारवार याने २० आॅगस्ट रोजी सायंकाळी केली. या कामगिरीबद्दल शिवराजचा जिल्हा परिषद शाळेत सत्कारही करण्यात आला. ...
इयत्ता अकरावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांत घेतला आहे. मात्र महाविद्यालयात न जाता ते खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व ...