घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकास्तरावर बांधकाम परवानगी देण्याचे काम थांबविण्यात आल्याचे सहायक नगररचनाकार संजय क्षीरे यांनी सांगितले. ...
सरकारच्या विधि व न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ताची नेमणूक केली जाते़ हे पद अर्धा दिवसही रिक्त राहू नये असा दंडक आहे़ परंतु, अत्यंत महत्त्वाच्या या पदाबाबत विधि व न्याय विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसून येत असून गेल्य ...
दलित वस्ती निधी प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पालकमंत्र्यांच्या आदेशाविरुद्ध धाव घेतली आहे. १७- १८ च्या निधीच्या कामासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे १५- १६ आणि १६-१७ या दोन वर्षांच्या निधीतून मंजूर क ...
जिल्ह्यात १ जानेवारी अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध झालेल्या यादी व त्यानंतर झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षण जिल्ह्यात २४ लाख ६ हजार ८०७ मतदार असून या पुनरिक्षण कार्यक्रमात ३१ हजार २०४ मतदारांची नावे वगळण्यात आली तर १५ हजार २०५ मतदारांची नावे समाविष्ट करण ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळावर ८० शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या होत्या. या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे तातडीने समायोजन करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, खाजगी इंग ...
पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तप ...
जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. गैरव्यवहारासह विविध मुद्यांवर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक दिसून आले. चर्चेअंती अग्रीम रक्कम उचलूनही शौचालयाची कामे अपूर्ण असणा-या संबंधितांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय या स ...