‘मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...’ या गीताला सुरुवात झाली आणि काही क्षणातच महोत्सवाचे रुपडे पालटले. तरुणाई ताला-सुराच्या ठेक्यावर बेधुंद होवून थिरकली. ...
जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाला रविवारी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. आठ घाटांसह जिल्हाभरातील विविध तलाव, नदी, कृत्रिम तलावांमध्ये श्री विसर्जन शांततेत करण्यात आले. ...
जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरु करण्याचे आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बाजार समित्यांना दिले आहेत. ...
जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीए ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना साम ...
बरडशेवाळा येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसमोरच २० सप्टेंबर रोजी पुन्हा एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ परंतु, या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभाग वा महसूल विभाग लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे येथील पा ...