माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कष्टकरी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आंबेडकरवादी मिशनचा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आदर्शवत असल्याचे गौरोद्गार तामिळनाडू येथील खा़शशिकला शीला यांनी काढले़ विशेषत: मिशनने प्रशासनिक निर्मितीत केलेले कार्य उल्लेखनीय असून अशा पद्धत ...
दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या त ...
३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़ ...
पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़ ...
युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़ ...
वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे. ...
तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दीपावली आणि श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचा ३१० वा गुरु-त्ता- गद्दी पर्वानिमित्त पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीचा निधी असो किंवा महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारी दलित वस्ती विकास योजना अथवा शहरासाठीच्या राखीव पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्याचे धोरण अडवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे़ अशा प्रकारामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाची कोंडी होत अ ...