या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. ...
ना भांडण-तंटा, ना वादविवाद, ना कुठले व्यसन. प्रत्येकालाच एकमेकांबद्दल कमालीची आपुलकी. असे हे ‘हॅप्पी व्हिलेज’ राज्याला आनंदी जीवनाचा संदेश देत आहे. ...
ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई सुरु झाल्याने राहटी व वरवंट येथील ग्रामपंचायतच्या वतीने उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ...
एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ ...
फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे. ...
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नांदेडातील विमानसेवेला सध्या ‘अच्छे दिन’ आले असून अनेक विमानसेवा या ठिकाणाहून सुरु करण्यात आल्या आहेत़ आता नवीन वर्षापासून नांदेड ते चंदिगड ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे़ त्यामुळे सिमलासह अनेक पर्यटनस्थळी अवघ्या काही तासांत पोहोचणे शक्य होणार आ ...