कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ...
यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली. ...
मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्याची चिंता राजू बाभूळकर यांना सतावत होती़ त्यांची चिंता कमी व्हावी, यासाठीच पत्नी मुलासह रोजगाराच्या शोधात मुंबईला गेली होती़ ...