आगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे. ...
वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. ...
देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते. ...