घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून शहरात गुंठेवारिच्या संचिकांचा घोटाळा, त्यावरील अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या याचा विषय गाजत आहे. ...
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...