शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नांदेडसाठी पैनगंगा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:19 IST

शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा प्रकल्पातून दोन दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देसांगवी बंधाऱ्यात दोन दिवसांत उपलब्ध होणार पाणी

नांदेड : शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा प्रकल्पातून दोन दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. सदर पाणी हे सांगवी बंधाºयात अडवून पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पुरविण्यात येणार आहे.नांदेड शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी तर पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. यापैकी २ दलघमी पाणी यापूर्वीच महापालिकेने घेतले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली घट पाहता एप्रिलनंतर शहराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पैनगंगा प्रकल्पात राखीव असलेले पाणी महापालिका टप्प्याटप्याने घेत आहे. दुस-या टप्प्यात पाणी देण्याचे आदेश ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. हे पाणी दोन दिवसांत सांगवी बंधा-यात पोहोचणार आहे.पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे हे पाणी सांगवी बंधा-यातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाईल. त्यानंतर उत्तर नांदेडातील काही भागाला पैनगंगा प्रकल्पातील पाणीपुरवठा केला जाणार आहे. जवळपास महिनाभर हे पाणी सदरील भागाला उपयुक्त ठणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा पाणी उपसा कमी प्रमाणात होईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले़ पैनगंगा प्रकल्पात महापालिकेसाठी १५ पैकी ४ दलघमी पाणी उचलण्यात येत आहे. उर्वरित ११ दलघमी पाणी गरजेप्रमाणे घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई