शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नांदेडसाठी पैनगंगा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:19 IST

शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा प्रकल्पातून दोन दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देसांगवी बंधाऱ्यात दोन दिवसांत उपलब्ध होणार पाणी

नांदेड : शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा प्रकल्पातून दोन दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. सदर पाणी हे सांगवी बंधाºयात अडवून पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पुरविण्यात येणार आहे.नांदेड शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी तर पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. यापैकी २ दलघमी पाणी यापूर्वीच महापालिकेने घेतले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली घट पाहता एप्रिलनंतर शहराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पैनगंगा प्रकल्पात राखीव असलेले पाणी महापालिका टप्प्याटप्याने घेत आहे. दुस-या टप्प्यात पाणी देण्याचे आदेश ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. हे पाणी दोन दिवसांत सांगवी बंधा-यात पोहोचणार आहे.पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे हे पाणी सांगवी बंधा-यातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाईल. त्यानंतर उत्तर नांदेडातील काही भागाला पैनगंगा प्रकल्पातील पाणीपुरवठा केला जाणार आहे. जवळपास महिनाभर हे पाणी सदरील भागाला उपयुक्त ठणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा पाणी उपसा कमी प्रमाणात होईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले़ पैनगंगा प्रकल्पात महापालिकेसाठी १५ पैकी ४ दलघमी पाणी उचलण्यात येत आहे. उर्वरित ११ दलघमी पाणी गरजेप्रमाणे घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई