शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शेजाऱ्यांच्या 'तू-तू-मैं-मैं'त जीव गेला; कचरा टाकण्याच्या वादातून दोन भावांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 11:45 IST

शेजारी राहत असलेल्या दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता

नांदेड: शहरातील देगाव चाळ भागात २ मार्चच्या पहाटे ४ वाजता पाणी भरण्याच्या वेळेत दिगंबर वामनराव राजभोज कुटुंब आणि शेजारी राहणारे कुटुंब यांच्यात कचरा घरासमोर का टाकला म्हणून भांडण झाले.त्यात दोघा भावावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

शेजारी राहत असलेल्या दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यात बुधवारी पहाटे कचरा टाकण्यावरून हा वाद विकोपाला गेला. काही जणांनी प्रफुल्ल दिगंबर राजभोज (३५) आणि संतोष दिगंबर राजभोज (३३) यांना पोटात,बरगडीत चाकूचे वार करून त्यांचा खून केला. तर अन्य दोघांना जखमी केले. 

वजिराबाद पोलिसांनी या संदर्भाने मधुकर निवृत्ती राजभोज आणि अमोल गोविंदराव वाढव या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.या भांडणात संदीप दिगंबर राजभोज (२७) आणि राहुल संजय धोंगडे (१८) असे दोन जण जखमी आहेत.या दुहेरी खुन प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड