शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nandurbar: चोरट्यांनी विजेचे खांबच नेले चोरून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 21:04 IST

Nandurbar: महावितरण कंपनीचे ४३ हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी खांब आणि तीन स्टॅण्ड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मावचीफळी, ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : महावितरण कंपनीचे ४३ हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी खांब आणि तीन स्टॅण्ड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मावचीफळी, ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजखांबावरील तारा तोडून त्या चोरून नेण्याचे प्रकार सुरू असताना आता चोरट्यांनी थेट लोखंडी खांबच चोरून नेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नवापूर तालुक्यातील मावचीफळी शिवारातून तब्बल पाच वीजखांब चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या या नव्या प्रकारामुळे आता पोलिसांपुढील डोकेदुखीही वाढली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, महावितरणने वीज वाहक तारा लावण्यासाठी मावचीफळी, ता. नवापूर शिवारात लोखंडी खांब उभे केले होते. त्यांना आधार म्हणून लोखंडी स्टॅण्ड लावण्यात आले होते. चोरट्यांनी हॉटेल ते मावचीफळी यादरम्यान असलेले पाच खांब आणि तीन लोखंडी स्टॅण्ड काढून नेले. त्यांची किंमत ४३ हजार २०० रुपये इतकी होती. महावितरणचे कर्मचारी जागेवर गेले असता त्यांना खांब व स्टॅण्ड नसल्याचे दिसून आले. शोधाशोध केली असता कुणीतरी ते चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वीज कंपनीचे कर्मचारी प्रदीप प्रताप गावित यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रतापसिंग वसावे करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारी