शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

Nanded: अतिवृष्टीने पीक वाहून गेले, त्यात कर्जाचा डोंगर वाढल्याने त्रस्त शेतकऱ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:36 IST

सायाळ गावात हळहळ; शेतकरी आत्महत्या थांबणार तरी कधी ?

- गोविंद कदमलोहा: तालुक्यातील मौजे सायाळ येथे नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर या निराशातून तरुण शेतकरी दिनेश सितलसिंह ठाकूर (वय ३५) यांनी १० सप्टेंबर रोजी जीवन संपविण्याच्या हेतूने विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठाकूर यांच्या शेतात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे पाणी शिरून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतजमीनही खरडून गेल्याने मोठे संकट ओढवले. तर दुसरीकडे लोहा तालुक्यातील धावरी शाखेतील एसबीआय बँकेचे कर्ज ठाकूर यांच्या डोक्यावर होते. मात्र, सतत नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर पाहून शेतकरी ठाकूर निराश होते. यातूनच त्यांनी १० सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. मात्र, त्यांना लागलीच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्या अत्यंत दुर्दैवी असून शासनाने आत्महत्याग्रस्त ठाकूर कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सायळचे सरपंच अण्णाराव पवार यांनी केली आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र