शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:20 IST

आजची शिवसेना ही क्षीण झाली आहे

ठळक मुद्देशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आजही तयार सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर

नांदेड : शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही देश हिताची होती. आजची शिवसेना ही क्षीण झाली असून मुंबई येथील 'मातोश्री'पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्याचा टोमना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

नांदेड येथे बुधवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. २५ आॅक्टोबर १९५१ पासूनचा इतिहास पाहिला असता. देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकीतील भिन्न विचारसरणीची कोणतीही सत्ता सलग पाच वर्ष टिकली नसल्याचा हवाला देत सध्याचे सरकार किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते मात्र अगदी खरे आहे. हे सरकार मुस्लिम समाजाच्या आग्रही मागणीमुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करुन स्थापन झाले आहे. या सरकारला शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत काहीही देणे घेणे नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आजही सत्ता स्थापन करू शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते’. असे सांगत शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड