शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:13 IST

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड) : मराठवाड्याची भूमी संघर्ष आणि शौर्याची भूमी आहे, आणि याच भूमीवर संतांची शिकवणही आहे. संघर्ष करून प्राप्त केलेली यशस्वी परंपरा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ व श्री देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, "मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही, ते संघर्ष करून मिळवले आहे. त्याच इतिहासाला आजही आपण सन्मान देत आहोत. संत परंपरेचा विचार करत असताना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांनी प्रेम, समता, बंधुत्व यावर आधारित जीवनशैली दिली." तसेच, महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीवर बोलताना ते म्हणाले की, "इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन सर्वधर्म एकत्र राहतात. माणुसकी हाच धर्म आहे. जातीधर्माच्या सीमापार करत संतांनी मानवतेचा संदेश दिला. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात," असे ते म्हणाले. 

श्रीक्षेत्र उमरज येथील धाकटे पंढरपूर श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या पवित्र भूमीवर आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थानाचे महंत श्री एकनाथ महाराज यांनी संस्थानाच्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच संस्थानला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेड