शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मानार धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:55 IST

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले ...

ठळक मुद्देमानार प्रकल्प : मागील ५३ वर्षांत फक्त २ लाख घनमीटर गाळ काढला

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रकल्पात अजूनही लाखो घनमीटरच्यावर गाळ असल्याने हा प्रकल्प गाळात रुतल्याचे चित्र आहे़बारूळ येथील मानार प्रकल्प कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने १९६२ साली झाला़ या प्रकल्पाचा फायदा कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील शेतकरी, नागरिक, जनावरांना पिण्यासाठी व सिंचनासाठी झाला़ प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यामुळे शेतकरी, नागरिक सधन झाले़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखो घनमीटरवर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ गाळ काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही़गाळ काढण्याची सुरुवात उशिरा होणे, गाळ काढून देण्यासाठी उपाययोजना नसणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशांना शेतात मोफत गाळ टाकून देणे यासह आदी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या नसल्यामुळे गाळ उपसा काढून शेतात घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे हा प्रकल्प गाळात रुतला आहे़१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने याची पाणीपातळी साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरण बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ या प्रकल्पात सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत तहसीलकडे एकाही सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव दाखल झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पातील गाळ शेतकरी वैयक्तिकरित्या काढून घेवून जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस़एम़ पांडागळे यांनी दिली़मागील दोन वर्षांखाली २०१६ मध्ये प्रकल्पातील १ लाख ६७ हजार घनमीटर, २०१७- निरंक, २०१८- ३५ हजार ९१२, २०१९ सध्या चालू ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़मागील २०१६ व २०१८ मध्ये मानव लोक सेवाभावी संस्थेचे मशीन व शासनाकडून डिझेल देवून गाळ उपसा काढण्यात आला होता़ यंदा मात्र एकाही सेवाभावी संस्थेने दखल न घेतल्याने शेतकरी स्वत: गाळ काढून घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरणे बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखोंच्यावर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळउपसा काढण्यासाठी प्रशासनाला अपयश प्राप्त झाले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाई