शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी; दोन जणांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:21 IST

मागील चार दिवसांपासून अधून मधून सुरू असलेल्या पावसाने नदी-नाल्याना पाणी आले आहे.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : मागील चार दिवसांपासून अधून मधून सुरू असलेल्या पावसाने नदी-नाल्याना पाणी आले आहे. सोमवारी झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ओढ्याला आलेल्या पुराने दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा बळी घेतला तर वाहून गेलेले अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.

सोमवारी रात्री वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ४ जण वाहून गेले होते. या चौघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मावंद्याच्या जेवणासाठी बहिणीच्या घरी आलेला भाऊ, भाऊजयी आणि त्यांची मुलगी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बहिनीकडून जेवण करून परतताना नायगाव तालुक्यातील मांजरम-कोलंबी दरम्यान असलेल्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची जिप ओढ्यात गेली.  गाडीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा गाडीतच मृ़त्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बेंद्री गावाजवळ नाल्यावरून जात असताना एक तरुण वाहून गेला होता. या तरुणाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

अनेक गावांचा संपर्क तुटलासोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही गावातील पुलावरील पाणी हळू हळू कमी होत असल्याने परिस्थिती पुर्ववत होत आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यातील पिंपळगांव(नि), बामणी, भानगी, वाहेगव, बेटसंगवी, गंगाबेट यासह शेलगाव आदी गावाचा संपर्क तुटला आहे. गावानजीक असलेल्या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थ्यांना, नोकरदारांना गावाबाहेर पडता आले नाही तर बाहेरून गावात येणारे जिल्हा परिषद शिक्षक देखील पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यूNandedनांदेड