शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माहूर येथे कृषि विभागाच्या कारवाईत कीटकनाशक कंपनीसह दोन विक्रेत्यावर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:13 IST

पंचायत समितीच्या कृषी विभागाने माहूर तालुक्यातील कृषी दुकानांची तपासणी करून कीटकनाशक कंपनीसह दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्दे यावेळी ११ कीटकनाशकांचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत़ विक्रेत्यावर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार उल्लघन केल्याने सिंदखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या कृषी विभागाने माहूर तालुक्यातील कृषी दुकानांची तपासणी करून कीटकनाशक कंपनीसह दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी ११ कीटकनाशकांचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांत पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली आहेत़ या पार्श्वभूमीवर  पंचायत समिती कृषि अधिकारी गजानन हुंडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील विविध कृषी दुकानांची तपासणी केली़ यावेळी दोन विक्रेत्यावर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार उल्लघन केल्याने सिंदखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाची पाहणीही यावेळी करण्यात आली़   तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि अधिकारी यांनी संयुक्तपणे मौजे मुरली, उमरा, लिंबायत, आष्टा शिवारातील शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली़ तसेच शेतक-यांना गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शनही केले.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड