शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:24 IST

३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनिवघा बाजार : ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़रबी हंगामातील हरभरा पेरणीसाठी शेतकरी रान भिजवत आहेत़ तर काही शेतकरी हरभरा पिकाची उगवण झाली, अशा पिकांना पाणी देत आहेत़ परंतु, मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती जमिनीतील पेरण्या खोळंबल्या तर उगवलेले हरभरा सुकून जात आहे़ याबाबत वीज कर्मचाºयांशी विचारणा केली असता परिसरातील १८ गावांना वीजपुरवठा करणारे सबस्टेशनचे रोहित्र जळाले असून आणखी वीजपुरवठा सुरळीत होण्यास आठ दिवस तरी लागतील़, असे त्यांनी सांगितले़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़ ज्या गावातील डीपी नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही शेतक-यांनी केली आहे.बळेगावातील दोन्ही डीपी जळाल्याउमरी : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील बळेगाव येथील महावितरणच्या दोन्ही डीपी जळाल्यामुळे दहा दिवसांपासून पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.महावितरणकडे नवीन डीपीची उपलब्धता नसल्यामुळे आठवडाभरात डीपी बसण्याची शक्यता नाही. ऊस, हळद , भाजीपाला या पिकांसाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र ही पिकेही वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.यासंदर्भात शेतक-यांनी महावितरणकडे अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. येत्या दोन दिवसांत बळेगावातील दोन नवीन डीपी बसविण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच सय्यद हुसेन यांनी दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजFarmerशेतकरी