शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:24 IST

३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनिवघा बाजार : ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़रबी हंगामातील हरभरा पेरणीसाठी शेतकरी रान भिजवत आहेत़ तर काही शेतकरी हरभरा पिकाची उगवण झाली, अशा पिकांना पाणी देत आहेत़ परंतु, मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती जमिनीतील पेरण्या खोळंबल्या तर उगवलेले हरभरा सुकून जात आहे़ याबाबत वीज कर्मचाºयांशी विचारणा केली असता परिसरातील १८ गावांना वीजपुरवठा करणारे सबस्टेशनचे रोहित्र जळाले असून आणखी वीजपुरवठा सुरळीत होण्यास आठ दिवस तरी लागतील़, असे त्यांनी सांगितले़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़ ज्या गावातील डीपी नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही शेतक-यांनी केली आहे.बळेगावातील दोन्ही डीपी जळाल्याउमरी : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील बळेगाव येथील महावितरणच्या दोन्ही डीपी जळाल्यामुळे दहा दिवसांपासून पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.महावितरणकडे नवीन डीपीची उपलब्धता नसल्यामुळे आठवडाभरात डीपी बसण्याची शक्यता नाही. ऊस, हळद , भाजीपाला या पिकांसाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र ही पिकेही वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.यासंदर्भात शेतक-यांनी महावितरणकडे अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. येत्या दोन दिवसांत बळेगावातील दोन नवीन डीपी बसविण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच सय्यद हुसेन यांनी दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजFarmerशेतकरी