शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोथी, तुराटी गावात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:34 IST

तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देउमरी तालुक्यातील चित्रतुराटीच्या गावकऱ्यांनी दिले निवेदनआर्थिक मदतीसाठी तहसीलदारांना बोथी

उमरी : तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बोथी व तुराटी येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन जनावरांसाठी चारा छावणी उभी करण्याची मागणी बोथी व तुराटीच्या शेतकºयांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.गतवर्षी पावसाअभावी दुष्काळाचे चटके सोसलेल्या बोथी व तुराटी गावात सुरुवातीला पाऊस पडला. पुन्हा पडण्याच्या आशेने शेतकºयांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग आदी पिकांची लागवड केली. मात्र यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ९० टक्के पिके वाळून गेली. यासंदर्भात शेतकºयांनी तहसीलदार मृणाल जाधव यांना निवेदन दिले. माजी जि.प.सदस्य मारोतराव कवळे, प्रभाकर पुयड, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढगे, दिलीप सावंत, मुकुंदराव सावंत, दिलीपराव सावंत, मुकुंदराव सावंत, पिराजी मुंडलोड, बेलकोंडे आनंदराव, तुकाराम खांडरे, बोथीच्या सरपंच सागरबाई लखमोड, उपसरपंच जयश्री तमलवाड, लक्ष्मण सावंत, दिगांबर सावंत, साईनाथ तमलवाड, पापन्ना सुभानजोड, माणिकराव करपे, लक्ष्मणन राजेन्ना नागुलवाड, नारायण सावंत, सुभानजोड मारोती, संतोष बोधलोड, संजय खांडरे, सुभाष सावंत, सुभाष सावंत, रमेश सुळकेकर, साईनाथ करपे, लक्ष्मण श्रीरामवार, संजय सावंत, मारोती गुरलोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस