शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:24 IST

काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे.

नांदेड : काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासनं देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा एकदा गरीबी व अन्य प्रश्‍नांच्या खाईत लोटला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी व लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सध्या राज्यभर जिल्हानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, लोकांचा वाढलेला काँग्रेसमधील जोश आता मतात रूपांतरीत करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण खूप केले आहे, पण सांगण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देश आणि राज्य वाचविण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. जनता शासनावर नाराज आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन काँग्रेसचा विचार प्रभावीपणे सांगितला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. 

या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, बाजार समितीचे संचालक, सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक, मजूर फेडरेशनचे संचालक, संपूर्ण शहर व जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉग काँग्रेसचे अध्यक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूक