शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पोषण आहारातील तूरदाळ, मटकीच्या दर्जाबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST

नांदेड : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. घरपोच आहार ...

नांदेड : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. घरपोच आहार देण्याच्या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी तूरडाळीसह चांगल्या दर्जाची मटकी देण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे.

विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी घरपोच पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार १ मे ते १५ जून या कालावधीत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंतचा पोषण आहारही जिल्ह्यातील बहुतांश शाळातील विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात आला आहे. आता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील आहाराची पतिक्षा आहेलोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : कोरोना प्रादूर्भावाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. घरपोच आहार देण्याच्या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी तूरडाळीसह चांगल्या दर्जाची मटकी देण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे.

विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी घरपोच पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार १ मे ते १५ जून या कालावधीत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंतचा पोषण आहारही जिल्ह्यातील बहुतांश शाळातील विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात आला आहे. आता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील आहाराची प्रतीक्षा आहे.

या आहेत तक्रारी

शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी पोषण आहार योजनेतून देण्यात येणाऱ्या तूरडाळ आणि मटकीच्या दर्जाबाबत अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मसूर डाळ चांगल्या दर्जाची असते. मात्र, त्या तुलनेत तूरडाळ आाणि मटकीचा दर्जा खराब असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. पालकांना दूरध्वनीवरून माहिती देऊन शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी पोषण आहार योजनेतून देण्यात येणाऱ्या तूरडाळ आणि मटकीच्या दर्जाबाबत अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मसूरडाळ चांगल्या दर्जाची असते. मात्र त्या तुलनेत तूरडाळ आाणि मटकीचा दर्जा खराब असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. पालकांना दूरध्वनीवरून माहिती देऊन शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्यात येत आहे.