शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

बाभळी कोरडीठाक, पाणी गेले तेलंगणात, मुख्यमंत्री स्तरावर तोडग्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:39 IST

नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत.

- विशाल सोनटक्केनांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलैला बाभळी धरणाचे १४ दरवाजे उघडून सुमारे ३२ टक्के पाणी तेलंगणात सोडल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असलेला बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़ नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत़ या प्रश्नी मुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे़...मग धरणाचा उपयोग काय?महाराष्ट्र व तेलंगण यांच्यामध्ये बाभळी बंधारानिर्मितीवरुन मोठा वाद झाला होता़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल देत १ जुलैला बाभळीचे दरवाजे उघडावेत व १ आॅक्टोबरला दरवाजे बंद करावेत, असे निर्देश दिले़उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यापैकी ०़६० टी़एम़सी़ पाणी दरवर्षी १ मार्चला तीव्र पाणी टंचाई असताना सोडावे लागते़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या धरणाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़बाभळी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याची मागणी होत आहे़ मात्र ही वेळ खाऊप्रक्रिया आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागण्याची तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी बैठक घेवून तोडगा काढण्याची मागणी केली होती़ - प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार,सचिव, बाभळी संघर्ष समिती

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड