शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:56 IST

लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.   

नांदेड : तुमचे काम तेलंगणात आहे, मग महाराष्ट्रात कशाला? असा प्रश्न मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी, मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, दलित बंधू योजना या तेलंगणा मॉडेलचा स्वीकार करावा. मी महाराष्ट्रात येणार नाही, असे आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिले. लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.   

ते म्हणाले, लोह्यातील सभेला येऊ नये म्हणून गावागावांत पंगती उठविण्यात येत आहेत. त्यासाठी कोंबडे, बकरे कापण्यात आले; परंतु त्यानंतरही मोठ्या संख्येने नागरिक सभेला आले. नुकतेच मला पश्चिम महाराष्ट्राती

शेतकऱ्यांनी आयुष्यभर लढतच राहायचे का?

७५ वर्षांत काँग्रेस आणि भाजपची सर्वाधिक काळ सत्ता होती. नेते आले अन् गेले; परंतु सामान्यांच्या जीवनात काही फरक पडला नाही. देशात पाणी, जमीन, मानव संपत्ती सर्व मुबलक आहे; परंतु त्याचा योग्य वापर होत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढतच राहायचे का? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :NandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTelanganaतेलंगणा