शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू

By श्रीनिवास भोसले | Updated: March 20, 2023 14:03 IST

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल ५ दिवसानंतरही तसेच 

नांदेड : गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे पोल तसेच ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पाच दिवसानंतरही मुहूर्त सापडला नाही. या तुटलेल्या तारांतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील बारड येथे घडली आहे.

धुरपातबाई पिराजी रापाणवाड (वय ५५)  रा. इंदिरा नगर बारड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला चारा घेण्यासाठी गेली असता अचानकपणे तुटलेल्या तारात विद्युतपुरवठा होऊन महिलेला शॉक बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. सोमवारी अचानक वीज टाकली असता ही घटना घडली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती अथवा पाहणी न करताच वीजपुरवठा सुरू केल्याने हा अपघात घडला आहे. त्यामूळे सदर अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

गुरुवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पश्चात विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान अतिवृष्टीत वादळ वाऱ्यामुळे पडलेले पोल रोहित्र दुरुस्त करण्याच्या कामाला दिरंगाई होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस