शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला

By प्रसाद आर्वीकर | Updated: September 6, 2023 18:26 IST

पावसाचे दिवस कमी असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

नांदेड : यावर्षीच्या पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी तब्बल ५१ दिवस कोरडे गेले आहेत. या दिवशी एकाही ठिकाणी पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

पावसाळ्याच्या १२० दिवसांमध्ये किमान ७० ते ८० दिवस पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा शेतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाला. कसा तरी पाऊस सुरु झाला. परंतु, पावसाचा खंड वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यातील ९० दिवसांमध्ये जिल्ह्यात केवळ ३९ दिवस पाऊस झाला असूर उरलेले ५१ दिवस कोरडे गेले आहेत. मागील वर्षी याच ९० दिवसांमध्ये ५१ दिवस पाऊस झाला होता. सध्या पावसाने ताण दिलेला असून, पिके ऊन धरु लागली आहेत. त्यामुळे दुष्काळ दररोज गंभीर होत चालला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी पावसाळी हंगामात ८९१ मि.मी.पाऊस होतो. प्रत्येक पावसाळ्यात सरासरी ओलांडली जाते. मात्र पावसाचे दिवस कमी होतात. यावर्षी  आतापर्यंत ७३० मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र पावसाचे दिवस कमी असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात लोहा तालुक्यात सर्वात कमी पाऊसलोहा तालुक्यात आतापर्यंत ५१८ मि.मी. पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांशी तुलना करता या तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे. केवळ २७ दिवस तालुक्यात पाऊस झाला. त्या खालोखाल नांदेड तालुक्यात २८ दिवस पाऊस झाला आहे. २६ दिवस कोरडे राहिले आहेत.अ

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी