शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 8:30 PM

‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना ‘मेड इन इंडिया’च पाहिजे बाजारातून ‘चायना मेड’ मालाची मागणी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘चायनीज’ सामानावर बंदी घालण्यासाठी दरवर्षी अनेक संघटनांकडून आवाहन करण्यात येते, परंतु त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो. परंतु यंदा स्वस्त माल असूनदेखील ‘चायना मेड’ला मागणी कमी असल्याचे चित्र आहे.‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.‘लोकमत’ने इतवारीतील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. नागपुरात यंदा ‘चायनीज’ सामानच नाही. सर्व माल दिल्लीहून मागविण्यात आला आहे. त्यामुळे होळी ‘चायनीज’ मुक्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.होळी, दिवाळीसह विविध सणांच्या वेळी ग्राहकांनी चीनमधील मालाचा बहिष्कार करावा हा आमचा प्रयत्न असतो व त्यासंदर्भात जनजागृतीदेखील करतो. परंतु या वर्षी त्यात ‘कोरोना’मुळे यश मिळाले आहे. यामुळे भारतीय मालाची मागणी वाढली असून ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट आहे. यंदा जो व्यवसाय होईल त्याचा फायदा भारतीय उत्पादक व विक्रेत्यांना मिळेल, असे मत सामाजिक कार्यकर्ता गुड्डू टक्कामोरे यांनी व्यक्त केले.मागील ३ ते ४ वर्षांपासून दिल्लीत ‘चायनीज’ मालाप्रमाणेच माल तयार होत आहे. सुरुवातीला त्या मालात दर्जा व ‘फिनिशिंग’मध्ये फरक असायचा. परंतु आता त्यात खूप सुधारणा झाली आहे. दरदेखील कमी आहे. त्यामुळे यंदा पिचकारी, रंगाचा ९५ टक्के माल दिल्लीतून आला आहे. रंग व गुलालाचा बहुतांश माल हा उत्तरप्रदेशमधील हाथरस येथून येतो, अशी माहिती विक्रेते शशांक जैन यांनी दिली.

 

टॅग्स :Holiहोळी