शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:13 PM

राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये ते मंत्रिमंडळाचा विस्तारादरम्यान असलेल्या अनेक सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यांवर चौफेर चर्चा झडलेले राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला असलेल्या अपेक्षा, विरोधकांचे आक्रमक पवित्रे आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा नागरिकांमधला रोष अशा गदारोळात अधिवेशनाचे पाच दिवस गाजत राहिले.यंदाचे अधिवेशन केवळ पाचच दिवस राहणार असल्याचे आधीच जाहीर झाले असल्याने या अधिवेशनाकडून तशाही फारशा अपेक्षा जनतेला नव्हत्या. मात्र शेतकºयांना मदत मिळेल व त्याद्वारे थोडाफार दिलासा मिळेल असे वाटत होते.केंद्राने जारी केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा जनमानसातला संभ्रम व रोष देशभरात तीव्र होत असताना त्याचे पडसाद या अधिवेशनातही उमटलेले दिसले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर प्रकाश टाकलेला दिसला.अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन