शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हे पाणी थांबविणार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:19 IST

सार्वजनिक विहिरी मनपा प्रशासनाने स्वच्छ करून पाण्याची सोय करून दिली आहे. प्रभाग १९ मधील खाण परिसरातील मनपाने विहीर साफ करून नागरिकांना पाण्याची सोय करून दिली. तिथे मोटरपंप लावण्यात आले. पण येथील नागरिकांकडून या दुष्काळी परिस्थितीतही अतिरेक होत आहे. मोटर पंप चालू करून पाण्याचा मोठ्या धारेतच भांडे, कपडे धुण्यासह मुलांच्या अंघोळी केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सोबतच काम झाल्यावर मोटर पंप बंद करण्याची तसदीही कुणी घेताना दिसत नाही.

ठळक मुद्देपाण्याच्या टंचाईने नागपूरकर बेजार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या टंचाईने नागपूरकर बेजार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे स्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे नियमित होणाऱ्या जलपुरवठा खंडित झाला आहे. काही भागात टँकरची सोय करण्यात आली आहे तर काही भागातील सार्वजनिक विहिरी मनपा प्रशासनाने स्वच्छ करून पाण्याची सोय करून दिली आहे. प्रभाग १९ मधील खाण परिसरातील मनपाने विहीर साफ करून नागरिकांना पाण्याची सोय करून दिली. तिथे मोटरपंप लावण्यात आले. पण येथील नागरिकांकडून या दुष्काळी परिस्थितीतही अतिरेक होत आहे. मोटर पंप चालू करून पाण्याचा मोठ्या धारेतच भांडे, कपडे धुण्यासह मुलांच्या अंघोळी केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सोबतच काम झाल्यावर मोटर पंप बंद करण्याची तसदीही कुणी घेताना दिसत नाही.नगरसेवकांनी घ्यावा पुढाकारलोकमतचे परिसरातील वाचक असलेले संजय शिरपूरकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या परिस्थितीचे छायाचित्र लोकमतला पाठविले. आता तरी संबंधित लोक बोध घेतील व पाण्याचा अपव्यय थांबवतील, अशी अपेक्षा आहे. या जनजागृतीसाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर