शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बिगर आदिवासींवरील अन्याय कधी संपणार, रुपेश म्हात्रेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:16 IST

राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय राज्य शासनाने त्वरीत दूर करावा या मागणीसाठी शिवसेना आमदार रुपेश म्हात्रेंसह इतरही नेत्यांनी आंदोलन केले.

नागपूर - राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय कधी संपणार असा सवाल शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच राज्य सरकारने बिगर आदिवासींवरील अन्याय त्वरीत दूर करावा, या मागणीसाठी आमदार रुपेश म्हात्रेंसह शिवसेनेचे भरत गोगावले, रमेश लटके, प्रकाश भोईर, उज्ज्वल पाटील यांनी आज विधानभवन परिसरात आंदोलन केले.

२०१४ मध्ये राज्यपालांनी काढलेल्या अनुसूचित क्षेत्रातील १०० टक्के आदिवासी आरक्षणाच्या तुघलकी अध्यादेशाला ४ वर्षे पूर्ण झाले. मात्र, अद्यापही कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. अनुसूचित क्षेत्रात २० टक्के जागा आदिवासींसाठी आरक्षित करून ८० टक्के जागा नियमित आरक्षणानुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. पण, अद्याप त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. तर ५० टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात 'पेसा कायदा' लागू न करण्याचा ठराव संमत केला. पण, बिगर आदिवासींवरील अन्याय दूर झाला नाही, असे आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidhan Bhavanविधान भवन