शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासींवरील अन्याय कधी संपणार, रुपेश म्हात्रेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:16 IST

राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय राज्य शासनाने त्वरीत दूर करावा या मागणीसाठी शिवसेना आमदार रुपेश म्हात्रेंसह इतरही नेत्यांनी आंदोलन केले.

नागपूर - राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय कधी संपणार असा सवाल शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच राज्य सरकारने बिगर आदिवासींवरील अन्याय त्वरीत दूर करावा, या मागणीसाठी आमदार रुपेश म्हात्रेंसह शिवसेनेचे भरत गोगावले, रमेश लटके, प्रकाश भोईर, उज्ज्वल पाटील यांनी आज विधानभवन परिसरात आंदोलन केले.

२०१४ मध्ये राज्यपालांनी काढलेल्या अनुसूचित क्षेत्रातील १०० टक्के आदिवासी आरक्षणाच्या तुघलकी अध्यादेशाला ४ वर्षे पूर्ण झाले. मात्र, अद्यापही कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. अनुसूचित क्षेत्रात २० टक्के जागा आदिवासींसाठी आरक्षित करून ८० टक्के जागा नियमित आरक्षणानुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. पण, अद्याप त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. तर ५० टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात 'पेसा कायदा' लागू न करण्याचा ठराव संमत केला. पण, बिगर आदिवासींवरील अन्याय दूर झाला नाही, असे आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidhan Bhavanविधान भवन