शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

राऊतांच्या पुस्तकाने काय होणार ? शिवसेना-कॉंग्रेस लवकरच संपणार

By योगेश पांडे | Updated: May 16, 2025 16:28 IST

चंद्रशेखर बावनकुळे : कामठीत तिरंगा यात्रेचे आयोजन

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र राऊत यांच्या पुस्तकाने नेमके काय होणार हेच आम्हाला समजत नाही. यातून राऊत व शिवसेनेची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येत आहे. २०१९ मध्ये केलेली चूक शिवसेनेला बरबाद करत आहे. शिवसेना संपणार आहे व कॉंग्रेसचेदेखील लवकरच अध:पतन होईल असेच चित्र असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ कामठीत शुक्रवारी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी व गृहमंत्र्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली आहे. मात्र तरीदेखील असे आरोप केले असतील तर तो न्यायालयाचा अवमान आहे. राऊत यांची चौकशी झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे. पुस्तकाचे नाव नरकातील स्वर्ग ऐवजी नरकातील राऊत असे ठेवायला हवे. दुसरीकडे कॉंग्रेस दिशाहीन पक्ष झाला आहे. गावातील कार्यकर्त्यांनादेखील पक्ष नको असे वाटते. संग्राम धोपटे यांचा कॉंग्रेसने अपमान केला. पुढील काळात तेथील अनेक लोक महायुतीत येतील व महाविकास आघाडीचे अनेक तुकडे होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणारराज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मदत पुनर्वसन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात काही ठिकाणी वाळू माफिया मुजोर झाले आहेत. सीसीटीव्हीचे सर्व्हेलन्स वाढविण्यात येईल व वाळू माफियांचे कंबरडे मोडण्यावर भर असेल असे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यभरात पंधराशेहून अधिक तिरंगा यात्रादरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राज्यभरात पंधराशेहून अधिक तिरंगा यात्रा आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. १६ ते २० मे दरम्यान हे आयोजन होईल. जनता सशस्त्र दलांसोबत असल्याचा संदेश त्यातून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस