शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

दुष्काळी भागात पाईपलाईनने पाणी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:55 IST

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देदर सोमवारी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी रविभवन येथे दुष्काळाबाबतचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि. प.चे प्रभारी सीईओ अंकुश केदार, महसूल आणि कृषी विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, केंद्राच्या निकषानुसार १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून मदतीसाठी ७ हजार ९०० कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नुकतीच केंद्राचे पथक पाहणी करून गेले. लवकरच त्यांच्याकडून मदळ मिळेल. शासनाने २६८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याकडून जाहीर करण्यात आलेल्या २६८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा भार शासन उचलणार आहे. भविष्या दुष्काळी गावांची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. काही गाव वगळल्याचा आरोप होत आहे. अशा गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालावरुन संबंधित गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यात १८ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे टँकर बंद करून दुरून पाईप लाईनने पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक सोमवारी मंत्रालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलwater scarcityपाणी टंचाई