शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दुष्काळी भागात पाईपलाईनने पाणी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:55 IST

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देदर सोमवारी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी रविभवन येथे दुष्काळाबाबतचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि. प.चे प्रभारी सीईओ अंकुश केदार, महसूल आणि कृषी विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, केंद्राच्या निकषानुसार १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून मदतीसाठी ७ हजार ९०० कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नुकतीच केंद्राचे पथक पाहणी करून गेले. लवकरच त्यांच्याकडून मदळ मिळेल. शासनाने २६८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याकडून जाहीर करण्यात आलेल्या २६८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा भार शासन उचलणार आहे. भविष्या दुष्काळी गावांची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. काही गाव वगळल्याचा आरोप होत आहे. अशा गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालावरुन संबंधित गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यात १८ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे टँकर बंद करून दुरून पाईप लाईनने पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक सोमवारी मंत्रालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलwater scarcityपाणी टंचाई