शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वरुडच्या शेतकऱ्याची जलालखेड्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:12 IST

सरकारच्या धोरणामुळे व कर्जाच्या डोंगरामुळे वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्याने जलालखेडा येथे येऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देविषप्राशन केले : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (जलालखेडा ): सरकारच्या धोरणामुळे व कर्जाच्या डोंगरामुळे वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्याने जलालखेडा येथे येऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील प्रमोद बलदेव पांडे (३५) यांनी विषप्राशन करून जलालखेडा शिवारातील विष्णुकांत मिश्रा यांच्या शेतात जाऊन झोपले. शेतात काम करणारा मुलगा जेव्हा गोठ्याजवळ आला तेव्हा त्याला अनोळखी व्यक्ती पडलेली दिसली. त्याने याबाबतची माहिती जलालखेडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्रमोद याने विषप्राशन केल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रमोदच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाईकांना शोध लावला व घटनेची माहिती त्यांना दिली. प्रमोद यांच्याकडे ११ एकर शेती असून त्यांना तीन भाऊ आहेत. शेतीत सतत नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर यामुळे ते त्रस्त होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,नऊ वर्षांची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे. घटनेचा तपास जलालखेड्याचे ठाणेदार गजाजन तामटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर