शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पुन्हा वादळी पावसाचा इशारा , वातावरण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 21:43 IST

Warning of heavy rain हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाचे हे वादळ असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाचे हे वादळ असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यात ७ ते १० मे या काळात मेघगर्जनेसह एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वर्धा, भंडारा, चंद्रपूर, अमरावती येथेही पुढील तीन दिवस तर गोंदिया आणि अकोल्यातही संभावना व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, नागपुरातील आणि ग्रामीण नागपूरमधील वातावरण दुपारपासूनच बदलले आहे. दुपारी नागपूरसह लगतच्या काही भागात हलका पाऊस आला. वातावरण ढगाळलेले असल्याने दुपारनंतर उष्णतामानातही बरीच घट झाली. यामुळे दिवसभराच्या तापमानात कालच्यापेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने घट होऊन पारा ४१ वर स्थिरावला. सकाळी आर्द्रता ४६ टक्के तर सायंकाळी ४७ टक्के नोंदविण्यात आली.

अकोल्यामधील तापमान सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस होते. यापाठोपाठ वर्धा ४२.२ तर, यवतमाळचे ४२.५ अंश सेल्सिअस होते. वाशिम ४०.४, अमरावतीमध्ये ४१, चंद्रपुरात ४१.८ तर नागपूर व गोंदियामध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भंडाऱ्यामध्ये ३९.६ आणि गडचिरोलीत ३८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान