शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार

By शुभांगी काळमेघ | Updated: May 28, 2025 18:02 IST

पावसाच्या घाईत पेरणी नको: विदर्भात शेतकऱ्यांना मोठा इशारा!

शुभांगी काळमेघ नागपूर : विदर्भात यंदा मान्सून थोडा लवकर दाखल झाला असला, तरी पावसाचे प्रमाण अजूनही स्थिर नाही. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस ‘मान्सूनपूर्व’ असून, यावर विश्वास ठेवून पेरणी करणे धोका पत्करण्यासारखे ठरू शकते.

काय आहे धोका?हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शेतकऱ्यांनी जर आताच पेरणी सुरू केली, तर पुढील आठवड्यात पावसाची विश्रांती पडल्यास उगवलेले पीक कोरड्या हवामानामुळे नष्ट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मृग नक्षत्राची वाट पाहा!८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. त्या काळात हवामान खात्याने अधिक स्थिर व नियमित पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, मृग नक्षत्रातच पेरणी करावी. किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करणे शहाणपणाचे ठरेल.

कृषी विभागाचा सल्ला

  • पावसावर भरवसा ठेवा, पण योग्य वेळेची वाट पहा
  • हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या
  • जमीन ओलसर असेल तेव्हाच पेरणी करा

शेतकऱ्यांनी सध्या हवामानाची स्थिती लक्षात घेऊन, घाई न करता, वैज्ञानिक पद्धतीने व वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. चुकीच्या वेळी पेरणी केल्यास, शेतीचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भfarmingशेतीFarmerशेतकरीAkolaअकोलाnagpurनागपूर