शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

व्हिजिटर पास देणे बंद : नागपूर विमानतळावर हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:44 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान निगराणी करीत आहेत. एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी वाढण्यात आली असून व्हिजिटर पास देणे बंद केले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान निगराणी करीत आहेत. एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी वाढण्यात आली असून व्हिजिटर पास देणे बंद केले आहे.सीआयएसएफचे जवान सिक्युरिटी होल्ड परिसरातील कानाकोपऱ्यात लक्ष ठेवून आहेत. टर्मिनल इमारतीबाहेर आणि सुरक्षा भिंतीच्या आत सशस्त्र जवान गस्त घालीत आहेत. अ‍ॅप्रोच रोडने येणाऱ्या  वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सीआयएसएफच्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्यात येत आहे. प्रवेशद्वारातून प्रवाशांना अतिरिक्त तपासणीतून जावे लागत आहेत. विमानतळावर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या  एजन्सीचे काही जवान साध्या वेशात गस्त घालीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने व्हिजिटर गॅलरीकरिता पास देणे बंद केले आहे. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीबाहेर निगराणी करण्यासाठी विमानळाच्या सुरक्षा एजन्सीतर्फे पोलिसांना पत्र लिहिल्याचे सीआयएसएफच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर