शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपावरुन विजय वड्डेटीवार संतापले; भाजपवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:37 IST

शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या खुलाशांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

नागपूर- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या 'प्रणव : माय फादर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, 'प्रणव मुखर्जी हे ज्येष्ठ नेते होते आणि काँग्रेसने त्यांच्या क्षमतेला न्याय दिला. आता शर्मिष्ठाजी असे का बोलत आहेत? भाजप नेहमीच तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याचा छुपा अजेंडा राबवत असते, असा आरोपही त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींचे कौतुक करताना भाजपवर आरोप केले. ते म्हणाले, 'राहुल हे अतिशय प्रामाणिक नेते आहेत. भाजप राहुल गांधींना नेहमीच घाबरते. रणनीतीनुसार भाजप शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या माध्यमातून राहुल गांधींना बदनाम करत आहे, असंही वड्डेटीवार म्हणाले.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की, माजी कॅबिनेट मंत्री आणि पक्षाचे संपर्क विभाग प्रमुख अजय माकन यांनी २७ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी सहभागी झाले होते आणि त्यांनी प्रस्तावित सरकारी अध्यादेशाला पूर्ण बकवास म्हटले होते. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसून त्यांनी अध्यादेशाची प्रत फाडली. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असेही नमूद केले आहे की, त्यांच्या वडिलांनी त्यांना असेही सांगितले होते की कदाचित राहुल गांधींसाठी राजकारण नाही आणि त्यांची राजकीय समज कमी आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी