शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो.. बावनकुळेंचा पटोलेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 11:12 IST

काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असे बावनकुळे म्हणाले.

ठळक मुद्दे विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून मोठा जल्लोष केला जात आहे. विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.  

या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. विजयानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले. काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला. त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दबावात येऊन वेळेवर उमेदवार बदलल्याचा फटका त्यांना बसला. महाविकास आघाडीची आम्हाला ४४ मतं मिळाली हा हुकुमशाहीचा परिणाम आहे, असे म्हणत, जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो असाही टोलाही बावनकुळेंनी लगावला. हा पटोलेंचा पराभव असल्याचे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. आमच्याकडे घोडेबाजार झाला नाही तर काँँग्रेसकडे झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या मतदानासाठी भाजपकडे ३१८ मते होती. मात्र बावनकुळे यांना प्रत्यक्षात ३६२ मते मिळाली. भाजप उमेदवार बावनकुळेंना त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा तब्बला ४४ मते अधिक मते मिळातील. महाविकास आघाडीची ४४ मते फोडण्यात भाजपाला यश आले. तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले. 

काँग्रेसने उमेदवार आयात केल्याने आधीच कार्यकर्ते नाराज होते. तर, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसने उमेदवार बदलल्याने गोंधळ वाढला होता. याचाच फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस